२१/१०/२०२१
सत्र १४४- विनोद देशपांडे
पुस्तक - आकलनलेखक - नरहर कुरुंदकर
भारताला अनेक थोर नेत्यांचा इतिहास लाभलेला आहे. परंतु दुर्दैवाने या नेत्यांच्या कार्याकडे समग्र दृष्टीने न बघता या व्यक्तिमत्त्वांची विभागणी ठराविक समाज घटकांमध्ये होताना दिसते. अशा वेळी तटस्थपणे आणि अभ्यासकाच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी, विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशा नेत्यांच्या चरित्राचा आणि कार्याचा घेतलेला आढावा म्हणजे आकलन हे पुस्तक ! श्री. विनोद देशपांडे यांनी हे पुस्तक या सत्रात मांडले आहे. ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
No comments:
Post a Comment